Come here to revise your studies

निवडणूक आयोग Election Commission of India

इमेज
  निवडणूक आयोगाची स्थापना भारताचा निवडणूक आयोग हा स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. याची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी २५ जानेवारीला "राष्ट्रीय मतदार दिन" (National Voters Day) साजरा केला जातो. आयोगाची रचना प्रारंभी निवडणूक आयोगामध्ये फक्त मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner - CEC) होते. १९८९ नंतर आयोगामध्ये आणखी दोन निवडणूक आयुक्त नेमले जाऊ लागले. सध्या आयोगात खालीलप्रमाणे रचना आहे – 1. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) 2. दोन निवडणूक आयुक्त (ECs) हे तिघे मिळून निर्णय घेतात आणि बहुमताने निर्णय अंतिम होतो. नियुक्ती व कार्यकाल घटनेतील तरतूद: कलम ३२४ निवडणूक आयोगाची रचना, शक्ती आणि कार्ये निश्चित करते. मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाल ६ वर्षे किंवा ६५ वर्षे वयापर्यंत, जे आधी येईल, इतका असतो. त्यांना केवळ संसदेच्या महाभियोग प्रक्रियेनेच हटवता येते, ज्यामुळे त्यांची स्वायत्तता टिकून राहते. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC): - विद्यमान निवडणूक आयुक्त श्री गणेश कुमार  - केवळ संसदेच्या महाभियोग ...

भारतातील शिक्षण वृध्दी व विकासाचा एतिहास, प्रमुख आयोग


 - 1781 मधे वारेन हेस्टिंगने कलाकत्त्याला एक मदरशा स्थापन केला. तेथे अरबी व फरसी अध्यायन केले जाऊ लागले.

- 1791 मधे बनारसचा रेसीडेंट डंकन हयाने हिंदुंचा धर्म साहित्य आणि कायद्याचा अभ्यसचा करन्यासाठी बनारस येथे संस्कृत महाविद्यालय सुरु केले.

- रॉयने शुध्द कलकत्याला मदरसा सुरु केला.

- 1817 ला कोलकाता हिंदू कॉलेज उघडन्यासाठी अनुदान देन्यात आले.


वूडचा अहवाल 1854 :- 

- 1854 मधे भारताच्य भावीशिक्षनासाठी एक विस्त्रुत योजना बनवून वूडने अखिल भारतीय स्थारावर शिक्षणाच्या निर्दोष पद्घतिचे संघटन केले. ही पद्घत भरताचाय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा मानल्या जाते.

- पाचिमात्य शिक्षणाचा प्रसार, खेड्यात देसी भाशेतील प्राथमिक शाळा स्थापनेचा प्रस्ताव, खाजगी क्षेत्रासाठी अनुदान कंपानिच्य प्रांतात शिक्षण विभाग स्थापन, व्यावसाइक व तांत्रिक शाळा स्थापनेवर भर, स्त्री शिक्षण प्रोत्साहन.

- लांडन विद्यापिठाचा आदर्श घेउन कोलकाता, मद्रास, मुंबई विद्यापीठ सुरु झाली.

( 1855 मध्ये लोकशिक्षण विभाग स्थापन. 1848 बेथुंच्या प्रत्या प्रयत्नामुडे स्त्री शाळा स्थापन झाल्या.)


हंटर आयोग 1882 :- 

- शिक्षणाच्या प्रगतीचे निरीक्षण करन्यासाठी सरकारणे 1882 मधे हंटर च्य अध्याक्षतेखाली आयोग नेमाला.

आयोगाच्या मुख्या सिफारसी :-

- प्रथमिक शिक्षणस्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपाववे.

- खाजगी संस्थांना प्रोत्साहन द्यावे.

- इंग्रजी प्रमाणे मातृभाषेला प्रोत्साहन.

- साराकारी शाळात धार्मिक शिक्षणास बंदी असावी.

(1882 पंजाब विद्यापीठ स्थापना, १८८७ अलाहाबाद विद्यापीठ स्थापना)


भारतीय विद्यापीठ कायदा 1904 :- 

सप्टेंबर 1901 मधे कर्झनने शिमला येथे संपूर्ण भारतातिल उच्च शिक्षण व विद्यापीठ अधिकारी यांचे एक संमेलन बोलावले 150 बिल संमेलनात परित झाले आणि थॉमस रॅलेच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन झाले.

- विद्यापिठांच्या स्तितीचा आढावा  घेणे व कार्यक्षमते विसाई सुचना देणे. 

- प्रथमिक व माध्यमिक शिक्षणाचा सामवेश नव्हता.

- 1904 विद्यापीठ कायदा सन्मत.

- विद्यापिठात सदस्य संख्या 50 पेक्षा कमी आणि 100 जास्त नको.

( 1. बडोदा संस्थानाने 1906 मधे प्रथमिक शिक्षण आवश्यक केले. 2. प्रथमिक शिक्षण सर्व भारतात अवश्यक केले जावे ह्या संबंधी गोपाळकृष्ण गोखले यानी प्रयत्न केले.)


सॅडलर विद्यापीठ आयोग 1917-19 :- 

- १९१७ मधे सरकारणे कालकाता विद्यापिठाच्या संमस्यांचा अभ्यास करूण त्यावर अहवाल देन्यासाठी आयोग नियुक्त.

- लीड्स विद्यापिठाचे कुलगुरु एम. ई. सॅडलर अध्याक्ष.

- आयोगाने असे मत व्यक्त केले की विद्यापीठ स्थारावरिल शिक्षणाचा दरजा सुधारावयाचा असेल तर माध्यमिक शिक्षणात सुधारणा आवश्यक आहेत.

- शालेय शिक्षण 12 वर्ष पदवी 3 वर्ष.


हार्टोग समिती 1929 :- 

- 1929 मधे हार्टोगच्या अध्याक्षतेखाली समिती नेमुन शिक्षणाच्या विकासावर अहवाल देन्यात आला.

- माध्यमिक शिक्षनात मॅट्रिकला महत्व देन्यात आला.

- ग्रामीण विद्यार्थीना माध्यमिक स्थरावर रोखले पाहिजे व त्याना महाविद्यालयात प्रवेश देन्यापेक्षा व्यावसाइक व औद्योगिक शिक्षण दिले पाहिजे असा अहवाल आयोगने दिला.


राधाकृष्णन आयोग 148-49 :- 

- 12 वर्षाचा अध्यायन काल आसवा.

- परिक्षांचे दिवस सोडुन 180 दिवस शिक्षणाचे त्यात 11- 11 आठवडे तीन सत्रात विभाजन.

- विद्यापीठ अनुदान आयोग असावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग

भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर