मुख्य सामग्रीवर वगळा

Come here to revise your studies

भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास

 - 1684 मधे ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत छापखाना सुरू केला. - भरतातील पहिले वृत्तपत्र काढन्याचा मान ऑगस्ट हिक्की ह्यला प्राप्त झाला. त्याने 1780 मध्ये बंगालचे ग्याझेट नवाचे वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्राची पूर्व तपासनी कायदा 1799 :-  - वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर संपादक, मुद्रक आणि मालक यांचे नाव छपले जावे. - प्रकाशकाने प्रकाशित करावयाच्या सर्व गोष्ठी सरकार सचिवकडे पूर्व तपासनीसाठी पठावाव्यात. - लॉर्ड हेस्टिंगने या नियमात सिथिलता आनली व 1818 मधे वृत्तपत्रावारील  पूर्व-तपासनी बंधन कढून घेतले. परवाना नियम 1823 :-  - मुद्रक व प्रकाशकाला छापखाना परवाना घ्याव लागेल. बिगार परवाणा छापल्यास 400 रु. दंड किवा करावास. - अॅडम्सच्या वरिल अदेशा नंतर राजा राममोहन रॉय यांचे मिरत उल अखबार बंद पडाले.  भारतीय वृत्तपत्राना स्वातत्र्य 1835 :-  - बेंटिक ने वृत्त पत्रप्रती उदार धोरन ठेवलें. - 1856 नव्या नियमा नुसार मुद्राक व प्रकाशकाला फक्त प्रकाशकाच्य निश्चित जगेची महिती दयावयाची होती. - मेक्योलेने शुद्ध वृत्तपत्र स्वातंत्र्याचे समर्थन केले. परावाना कायदा 1857 :-  - परवान...

भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर

 

रॉबर्ट क्लाइव (1765-67) :- 

*दुहेरी शासन पद्धति:- बांगलचि वस्तविक सत्ता कंपनिकडे प्रशासनाची जबाबदारी नवबाकडे होती.

*1765 मधे कंपनिला मुघल सम्राटाकडून बंगालचे दिवानी हक्क आनी बांगलाच्य नवबकडुन निजामतीचे हक्क प्राप्त झाले.

*बंगाल भागसाठि महंमद रजा खा तर बिहार साठी राजा सीताबराय हे दिवाण होते.


वॉरेन हेस्टिंग (1772-85) :-

*1772 मधे हेस्तिंग भरतातील कंपनिच्य प्रदेशाचा पहिला गव्हर्नर जनरल बनला.

*1772 मधे दुहेरी साशन व्यवस्था संपत कर्ण्यच निर्णय घेतला व नायब दिवानाना पदचुत केले.

*राजस्व मंडळाचे स्थापन करुण कर वेवस्तेसाठी कर संग्राहक नियुक्त केले.

*राजकोश मुर्शिदाबाद वरुण कलकत्याला आनला.

*1772 मधे हेस्टिग ने कर गोळा करन्याचे अधिकार सर्वातजास्त बोलि बोलनार्यास ५ वर्षाकरिता मिडाले.

* भ्रष्ट व खाजगी व्यापारात गुंतालेल्य कलेक्टराणा हटवुन त्यांच्य जागी जिल्हा मध्ये भारतीय दिवाण नियुक्त केले.

*1772 मध्ये प्रत्येक जिल्यात एक दिवानी व एक फौजदारी न्यायालय स्थापन केले.

*हिंदू साठी हिंदू व मुस्लिम साठी मुस्लिम कायदे केले.

*1773 च्या नियमन कायद्याने कलकत्याला सर्वोच्च न्यायालयाचे स्थापन करन्यात आले.

*हेस्टिग ने हिंदू व मुसलमान कायद्यन्ना लिहित रूप देन्याचा प्रयत्न केला.


कॉर्नवालिस (1786-93):- 

* जिल्याची संपूर्ण सत्ता कलेक्टरच्य हाती केंद्रीकृत करणे.

*1787 मध्ये जिल्यातील कलेक्टर ला न्यायाधीश नियुक्त करन्यात आले.

*चार फिरती न्यायालये 3 बंगाल 1 बिहार करिता स्थापना करन्यात आली. 

*पोलिसांच्या पगारात वाढ करन्यात आली. खुनी आणि चोर पकडनार्याला बक्षीस देन्यात आले.

* प्रत्येक जिल्यात एक दरोगा व त्याच्या मदतीस पोलिस नियुक्त करण्यात आले.

* जमीदाराना भु स्मामी मनण्यात आले.

* कायमधारा पद्धत लागु करण्यात आली.

*1805 मध्ये पुन्हा नियुक्ती झाली होती.


लॉर्ड वेलेस्ली (1798-1805)

* संतातेच्या धोरनाचा त्याग करत वेलेस्ली युद्धनीतीचा अवलंब केला.

* मराठा प्रदेशांचा विजय करने म्हनजे भारतीय जाणतेवर उपकार करणे आहे असे तो मनत होता.

* भारतीय राजाना आपल्या नियंत्रण खाली आनन्यासाठी त्याने तैनाती फौजेचा वापर केला.


लॉर्ड हेस्टिंग (1813-23)

हेस्टिंग चे मराठा धोरण:- 

  रघुजी भोसले द्वितीय चा 22 मार्च 1816 मध्ये मृत्यु झाला त्याचा दुर्बल मुलगा परसोजी गादीवर बसला. परशोजी च प्रतिनिधी बनन्यासाठी राजमाता बाकाबाई आणि परसोजीचा चुलतभाऊ आप्पासाहेब यांच्यात भांडण झाले. अप्पासाहेब स्वतःला परसोजिला आपला उत्तराधिकारी मानत होते.

    अप्पासाहेब इग्रजांची मदत मिडविन्यास इच्छुक असल्याने सालबाई व वसई तहा पेक्षा अधिक अटी स्विकार करण्यास तयार होता. त्यानुसर अप्पासाहेबाने मे 1816 मध्ये इग्राजांसी नागपूर चा तह केला. व्ही नागपूर इंग्रजां च्या वर्चस्वा खाली आले.

पुण्यचा तह (13 जून 1817) :-

1) पेशवा रेसिडेंटच्या मध्यमातुन इतर सत्तासी संपर्क साधेल.

2) गायकवाड कडील ४ लाख ची मगनी सोडावी.

3) सारदारावरिल नियंत्रणाचा त्याग करावा.


विलियाम बेंटिक (1828-35) :- 

- 1796 मधे संसद सदस्य बनला होता.

- नेपोलियन विरुद्ध लढला होता.

- गव्हर्नर अस्ताना 1806 मधे मद्रास इलाख्यातिल वेल्लोर येथिल लस्करी छावनीतील शैनिकाना गंधा लावण्यस व कुंडल घालन्यास मनाई केली.

- सतीप्रथा व शिशु वधाच्या प्रथा बँड केल्या.

- लहान पादावर भारतीयाच्या नियुक्त्या केल्या.

- शिक्षण धोरण बदालले, वर्तमानपत्र स्वतंत्र दिले.

- लुटारुंचे बांदोबस्त करन्यासाथी कर्नाल स्लिमनला नियुक्त केले.

- 1833 चार्टार कायद्यनुसार योग्यता हाच नोकरीचा आधार ठेवण्यात आला.


लॉर्ड डलहौसी (1848) :- 

- गव्हर्नर जनरल ला मदत कारन्यास बांगल मधे लेफ्टिनंट गव्हर्नर नियुक्त.

- बंगाल तोफखान्याचे केंद्रीय कार्यालय कलकता हुन मिरत ला नेला.

- लष्कराचा मुख्या करण्यात शिमला ला नेला.

- शैन्यात इंग्रजांची सांख्य वाढवली.

- वुडचा अहवाल 1854

- प्रत्तेक जिल्ह्यत इंग्रजी भारतीय भाषांच्या शाळा  सुरू केल्या.

- मुंबई ते ठाणे रेल्वे सुरु झाली. (1854 34किमी)

- 1852 तारयंत्राची सुरुवात केली. 

- 1854 नवीन पोस्ट ऑफिस कायदा.

- गंगेचा मुख्या कळावा सुरु केला.


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट