Come here to revise your studies

निवडणूक आयोग Election Commission of India

इमेज
  निवडणूक आयोगाची स्थापना भारताचा निवडणूक आयोग हा स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. याची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी २५ जानेवारीला "राष्ट्रीय मतदार दिन" (National Voters Day) साजरा केला जातो. आयोगाची रचना प्रारंभी निवडणूक आयोगामध्ये फक्त मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner - CEC) होते. १९८९ नंतर आयोगामध्ये आणखी दोन निवडणूक आयुक्त नेमले जाऊ लागले. सध्या आयोगात खालीलप्रमाणे रचना आहे – 1. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) 2. दोन निवडणूक आयुक्त (ECs) हे तिघे मिळून निर्णय घेतात आणि बहुमताने निर्णय अंतिम होतो. नियुक्ती व कार्यकाल घटनेतील तरतूद: कलम ३२४ निवडणूक आयोगाची रचना, शक्ती आणि कार्ये निश्चित करते. मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाल ६ वर्षे किंवा ६५ वर्षे वयापर्यंत, जे आधी येईल, इतका असतो. त्यांना केवळ संसदेच्या महाभियोग प्रक्रियेनेच हटवता येते, ज्यामुळे त्यांची स्वायत्तता टिकून राहते. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC): - विद्यमान निवडणूक आयुक्त श्री गणेश कुमार  - केवळ संसदेच्या महाभियोग ...

संसदीय प्रणाली

 


संसदीय प्रणाली

• भारतीय राज्यघटने मध्ये केंद्र व राज्य या दोहोंमधेही सांसदिय प्रणालीची तरतुद आहे.

• कलम 74 व 75 सांसदिय प्राणलिशी संबंधित .

• कलम 163 व 164 राज्य विधीमंडळ.

• सांसदिय प्राणलिम्धे  मंत्रीमंडळ हा सत्तेचा गाभा 

• असल्याने आयवौर जेनिग्जेने तिला मंत्रीमंडळ प्रणाली असे म्हटले.

• राष्ट्रपतीन्ना त्यांची काम करन्यास सहाय्य कारण्यासाठी व सल्ला देन्यासाठी पंतप्रधानांच्या नेत्रुत्वाखाली मंत्रीमंडळ असेल, आशी द तरतुद कलम ७४ मधे केली आहे. • मंत्रीमंडळाने दीलेला सल्ला राष्ट्रपती वर बंधनकारक असतो.

• मंत्रीमंडळ समुहिक रित्या सर्वसाधरणपने संसदेला आणि विशेषतः लोकसभेला उत्तरदाई असतो.

• पंतप्रधानांच्या शिफरशी वरुण राष्ट्रपती संसदेचे कनिष्ठ सभागृह विसरजित करु सकते.

• अध्याक्षीय सरकारमधे मंत्रीमंडळ किंवा किचन कॅबिनेट  म्हनून ओलखाल्या ओडखल्या जनार्य लहान गटाच्या सहाय्यने अध्याक्ष सरकार चालवीतो.

• हा केवल सलागार गट असतो. निवडुन न आलेले विभागीय सचिव यात असतात.

• अध्याक्ष त्यांची निवड नियुक्ती करातो.

• विरोधी पक्षनेता हा पर्यायी पंतप्रधान असतो .

• ब्रिटिश मंत्रीमंडळ पद्धातीची 'शाडो कायबिनेट'हि वैशिष्ठ्य पूर्ण पद्धत आहे.

• सत्तारुढ मंत्रीमंडळब्रोबर संतुलन राखन्यासाठी विरोधी पक्ष तो स्थापन करतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग

भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर

भारतातील शिक्षण वृध्दी व विकासाचा एतिहास, प्रमुख आयोग