भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास
- 1684 मधे ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत छापखाना सुरू केला.
- भरतातील पहिले वृत्तपत्र काढन्याचा मान ऑगस्ट हिक्की ह्यला प्राप्त झाला. त्याने 1780 मध्ये बंगालचे ग्याझेट नवाचे वृत्तपत्र सुरू केले.
वृत्तपत्राची पूर्व तपासनी कायदा 1799 :-
- वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर संपादक, मुद्रक आणि मालक यांचे नाव छपले जावे.
- प्रकाशकाने प्रकाशित करावयाच्या सर्व गोष्ठी सरकार सचिवकडे पूर्व तपासनीसाठी पठावाव्यात.
- लॉर्ड हेस्टिंगने या नियमात सिथिलता आनली व 1818 मधे वृत्तपत्रावारील पूर्व-तपासनी बंधन कढून घेतले.
परवाना नियम 1823 :-
- मुद्रक व प्रकाशकाला छापखाना परवाना घ्याव लागेल. बिगार परवाणा छापल्यास 400 रु. दंड किवा करावास.
- अॅडम्सच्या वरिल अदेशा नंतर राजा राममोहन रॉय यांचे मिरत उल अखबार बंद पडाले.
भारतीय वृत्तपत्राना स्वातत्र्य 1835 :-
- बेंटिक ने वृत्त पत्रप्रती उदार धोरन ठेवलें.
- 1856 नव्या नियमा नुसार मुद्राक व प्रकाशकाला फक्त प्रकाशकाच्य निश्चित जगेची महिती दयावयाची होती.
- मेक्योलेने शुद्ध वृत्तपत्र स्वातंत्र्याचे समर्थन केले.
परावाना कायदा 1857 :-
- परवाना पद्धत लागु केली. ही मुदत फक्कत व तीची 1 वर्ष होती . मुदत संपल्यावर पुन्हा मेटक्याफ लागू केलेले नियम सुरू.
भारतीय भाषा वृत्तपत्रे 1878 :-
- १८७६-७८ मधील दुष्काळ मधील सरकारवरील टिका व १८७७ मधील दिल्ली दरबारावरिल टीकामुळे वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवने लिटनने गरजेचे समजले.
- १८७८ च्या वृत्तपत्र कायदयानुसर देशी-भाशेतील वृत्तपत्रांवार अधिक नियंत्रण ठेवन्यात आले.
- दंडाधिकारीना प्रतिज्ञापत्र घेन्याचा अधिकार.
- दंडाधिकारीचा निर्णाय अंतीम असेल त्यावर अपिल करता येनार नाही.
- या कायद्या अंतरगत सोमप्रकाश, ढाका प्रकाश, भरतमिहीर, सहचर यांच्यावर कार्यवाही झाली.
- बंगाली व्रुत्तपत्र अमृतबाजार पत्रिकेने आपली भाषा रातोरात बादलुन इंग्रजी केली.
1908 चा कायदा :-
- कर्झनच्या धोरणामुळे जाहलवाद गट उदयास आला. वृत्तपत्रानी सारकरला चांगलेच धारेवर धरले. तो वातावरण दडपन्यासाठी 1908 चा कायदा संमत झाला.
- लोकानमधे हिंसा वाढेल किवा हत्यान्ना चेतवाणी मिळले आश्य स्वरूपाचे आक्षेपार्य लिखन प्रकाशित करनार्या वृत्तपत्रांची संपत्ती किवा छापखाना जप्त केला जाउसकतो.
- वृत्तपत्राच्या मुद्राक व प्रकाशक छापखाना जप्त केल्यापासुन 15 दिवसाच्य आत उच्च न्यायालयात अपिल करण्याची परवानगी होती.
भारतीय वृतपत्र कायदा 1910 :-
- जमानत कमित कमी 500 रु. ते जास्तीजास्त 2000 रु.
- सरकरला रक्कम जप्त व पंजीकरण रद्द कारण्याचा अधिकार होता.
- जप्त झल्यावर पुन्हा पंजीकरण करन्यासाठी 1000 ते 10000 रु. रक्कम सारकर मागू सकत होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा