मुख्य सामग्रीवर वगळा

भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास


 - 1684 मधे ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत छापखाना सुरू केला.

- भरतातील पहिले वृत्तपत्र काढन्याचा मान ऑगस्ट हिक्की ह्यला प्राप्त झाला. त्याने 1780 मध्ये बंगालचे ग्याझेट नवाचे वृत्तपत्र सुरू केले.


वृत्तपत्राची पूर्व तपासनी कायदा 1799 :- 

- वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर संपादक, मुद्रक आणि मालक यांचे नाव छपले जावे.

- प्रकाशकाने प्रकाशित करावयाच्या सर्व गोष्ठी सरकार सचिवकडे पूर्व तपासनीसाठी पठावाव्यात.

- लॉर्ड हेस्टिंगने या नियमात सिथिलता आनली व 1818 मधे वृत्तपत्रावारील  पूर्व-तपासनी बंधन कढून घेतले.


परवाना नियम 1823 :- 

- मुद्रक व प्रकाशकाला छापखाना परवाना घ्याव लागेल. बिगार परवाणा छापल्यास 400 रु. दंड किवा करावास.

- अॅडम्सच्या वरिल अदेशा नंतर राजा राममोहन रॉय यांचे मिरत उल अखबार बंद पडाले. 


भारतीय वृत्तपत्राना स्वातत्र्य 1835 :- 

- बेंटिक ने वृत्त पत्रप्रती उदार धोरन ठेवलें.

- 1856 नव्या नियमा नुसार मुद्राक व प्रकाशकाला फक्त प्रकाशकाच्य निश्चित जगेची महिती दयावयाची होती.

- मेक्योलेने शुद्ध वृत्तपत्र स्वातंत्र्याचे समर्थन केले.


परावाना कायदा 1857 :- 

- परवाना पद्धत लागु केली. ही मुदत  फक्कत व तीची 1 वर्ष होती . मुदत संपल्यावर पुन्हा मेटक्याफ लागू केलेले नियम सुरू.


भारतीय भाषा वृत्तपत्रे 1878 :- 

- १८७६-७८ मधील दुष्काळ मधील सरकारवरील टिका व   १८७७ मधील दिल्ली दरबारावरिल टीकामुळे वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवने लिटनने गरजेचे समजले.

- १८७८ च्या वृत्तपत्र कायदयानुसर देशी-भाशेतील वृत्तपत्रांवार अधिक नियंत्रण ठेवन्यात आले.

- दंडाधिकारीना प्रतिज्ञापत्र घेन्याचा अधिकार.

- दंडाधिकारीचा निर्णाय अंतीम असेल त्यावर अपिल करता येनार नाही.

- या कायद्या अंतरगत सोमप्रकाश, ढाका प्रकाश, भरतमिहीर, सहचर यांच्यावर कार्यवाही झाली.

- बंगाली व्रुत्तपत्र अमृतबाजार पत्रिकेने आपली भाषा रातोरात बादलुन इंग्रजी केली.


1908 चा कायदा :- 

- कर्झनच्या धोरणामुळे जाहलवाद गट उदयास आला. वृत्तपत्रानी सारकरला चांगलेच धारेवर धरले. तो वातावरण दडपन्यासाठी 1908 चा कायदा संमत झाला.

- लोकानमधे हिंसा वाढेल किवा हत्यान्ना चेतवाणी मिळले आश्य स्वरूपाचे आक्षेपार्य लिखन प्रकाशित करनार्या वृत्तपत्रांची संपत्ती किवा छापखाना जप्त केला जाउसकतो.

- वृत्तपत्राच्या मुद्राक व प्रकाशक छापखाना जप्त केल्यापासुन 15 दिवसाच्य आत उच्च न्यायालयात अपिल करण्याची परवानगी होती. 


भारतीय वृतपत्र कायदा 1910 :- 

- जमानत कमित कमी 500 रु. ते जास्तीजास्त 2000 रु.  

- सरकरला रक्कम जप्त व पंजीकरण रद्द कारण्याचा अधिकार होता.

- जप्त झल्यावर पुन्हा पंजीकरण करन्यासाठी 1000 ते 10000 रु. रक्कम सारकर मागू सकत होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग

  प्रशकीय विभाग :- कोकण विभाग :- मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग :- नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर . पुणे विभाग :- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. छ. शंभाजीनगर :- छ. शंभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली. नागपूर :- नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. महाराष्ट्रातील मृदा :- काळी मृदा :-  दख्खनच्या पठारावरी हि मृदा उत्तम प्रकारची मृदा आहे. या मृदेला रेंगुर मृदा सुधा म्हटल्या जाते. हिला काळा रंग  टायटॅनिफेरस मॅग्नेटाइट या रंगद्रव्या मुडे येतो. या मृदेची पाणी धरून ठेवन्याची क्षामता जस्त आसते.  ही मृदा प्रमुख्याने गोदावरी भीमा कृष्ण नादी खोर्‍यात आढळते. तापी नदीच्या खोऱ्यात या मृदेची जाडी सर्वांत जस्ट आहे. प्रमुख पिके :- काळी माती कापूस पीकास अत्यांत उपुक्त आहे. तसेच ज्वारी, तूर, बाजरी, गहू, ऊस इत्यादी पिकांसाठीही उपुक्त आहे.  जांभी मृदा :-  ही मृदा प्रमुखेने उष्ण आणि जास्त पावसाच्या प्रदेशांमध्ये (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड) आढळते. पाणी धारण क्षमता कमी अ...

भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर

  रॉबर्ट क्लाइव (1765-67) :-  *दुहेरी शासन पद्धति:- बांगलचि वस्तविक सत्ता कंपनिकडे प्रशासनाची जबाबदारी नवबाकडे होती. *1765 मधे कंपनिला मुघल सम्राटाकडून बंगालचे दिवानी हक्क आनी बांगलाच्य नवबकडुन निजामतीचे हक्क प्राप्त झाले. *बंगाल भागसाठि महंमद रजा खा तर बिहार साठी राजा सीताबराय हे दिवाण होते. वॉरेन हेस्टिंग (1772-85) :- *1772 मधे हेस्तिंग भरतातील कंपनिच्य प्रदेशाचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. *1772 मधे दुहेरी साशन व्यवस्था संपत कर्ण्यच निर्णय घेतला व नायब दिवानाना पदचुत केले. *राजस्व मंडळाचे स्थापन करुण कर वेवस्तेसाठी कर संग्राहक नियुक्त केले. *राजकोश मुर्शिदाबाद वरुण कलकत्याला आनला. *1772 मधे हेस्टिग ने कर गोळा करन्याचे अधिकार सर्वातजास्त बोलि बोलनार्यास ५ वर्षाकरिता मिडाले. * भ्रष्ट व खाजगी व्यापारात गुंतालेल्य कलेक्टराणा हटवुन त्यांच्य जागी जिल्हा मध्ये भारतीय दिवाण नियुक्त केले. *1772 मध्ये प्रत्येक जिल्यात एक दिवानी व एक फौजदारी न्यायालय स्थापन केले. *हिंदू साठी हिंदू व मुस्लिम साठी मुस्लिम कायदे केले. *1773 च्या नियमन कायद्याने कलकत्याला सर्वोच्च न्यायालयाचे स्थापन करन्यात...

भारतातील शिक्षण वृध्दी व विकासाचा एतिहास, प्रमुख आयोग

 - 1781 मधे वारेन हेस्टिंगने कलाकत्त्याला एक मदरशा स्थापन केला. तेथे अरबी व फरसी अध्यायन केले जाऊ लागले. - 1791 मधे बनारसचा रेसीडेंट डंकन हयाने हिंदुंचा धर्म साहित्य आणि कायद्याचा अभ्यसचा करन्यासाठी बनारस येथे संस्कृत महाविद्यालय सुरु केले. - रॉयने शुध्द कलकत्याला मदरसा सुरु केला. - 1817 ला कोलकाता हिंदू कॉलेज उघडन्यासाठी अनुदान देन्यात आले. वूडचा अहवाल 1854 :-  - 1854 मधे भारताच्य भावीशिक्षनासाठी एक विस्त्रुत योजना बनवून वूडने अखिल भारतीय स्थारावर शिक्षणाच्या निर्दोष पद्घतिचे संघटन केले. ही पद्घत भरताचाय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा मानल्या जाते. - पाचिमात्य शिक्षणाचा प्रसार, खेड्यात देसी भाशेतील प्राथमिक शाळा स्थापनेचा प्रस्ताव, खाजगी क्षेत्रासाठी अनुदान कंपानिच्य प्रांतात शिक्षण विभाग स्थापन, व्यावसाइक व तांत्रिक शाळा स्थापनेवर भर, स्त्री शिक्षण प्रोत्साहन. - लांडन विद्यापिठाचा आदर्श घेउन कोलकाता, मद्रास, मुंबई विद्यापीठ सुरु झाली. ( 1855 मध्ये लोकशिक्षण विभाग स्थापन. 1848 बेथुंच्या प्रत्या प्रयत्नामुडे स्त्री शाळा स्थापन झाल्या.) हंटर आयोग 1882 :-  - शिक्षणाच्या प्रगतीचे न...