Come here to revise your studies

निवडणूक आयोग Election Commission of India

इमेज
  निवडणूक आयोगाची स्थापना भारताचा निवडणूक आयोग हा स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. याची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी २५ जानेवारीला "राष्ट्रीय मतदार दिन" (National Voters Day) साजरा केला जातो. आयोगाची रचना प्रारंभी निवडणूक आयोगामध्ये फक्त मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner - CEC) होते. १९८९ नंतर आयोगामध्ये आणखी दोन निवडणूक आयुक्त नेमले जाऊ लागले. सध्या आयोगात खालीलप्रमाणे रचना आहे – 1. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) 2. दोन निवडणूक आयुक्त (ECs) हे तिघे मिळून निर्णय घेतात आणि बहुमताने निर्णय अंतिम होतो. नियुक्ती व कार्यकाल घटनेतील तरतूद: कलम ३२४ निवडणूक आयोगाची रचना, शक्ती आणि कार्ये निश्चित करते. मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाल ६ वर्षे किंवा ६५ वर्षे वयापर्यंत, जे आधी येईल, इतका असतो. त्यांना केवळ संसदेच्या महाभियोग प्रक्रियेनेच हटवता येते, ज्यामुळे त्यांची स्वायत्तता टिकून राहते. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC): - विद्यमान निवडणूक आयुक्त श्री गणेश कुमार  - केवळ संसदेच्या महाभियोग ...

राज्य धोरनाची मार्गदर्शक तत्वे

 राज्य धोरनाची मार्गदर्शक तत्वे


- भाग 4 कलम 36 ते 51 आयरलँड कडून संकल्पना घेन्यात आली आहे. ( स्पेन-आयरलँड-भारत)

- भारतीय राज्यघटनेची नवन्यपूर्ण वैशिष्ठ्ये.

- देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही स्थापण करणे हे उदिष्ठ.


सामाजिक मार्गदर्शक तत्वे :- 

- कलम 38 समाज वेवस्था सुनीश्चित करने.

- कलम 39 धोरणविसयक काही तत्वे.

- कलम 39A समन न्याय निसुल्क कायदे सहाय्य.

- कलम 41 काम, शिक्षण काही बाबतीत सर्वजनिका सहाय्याचा हक्क.

- कलम 42 मातृत्व सहाय्य.

- कलम 43 कामगारान्ना उपजीविका वेतन.

- कलम 43A औद्योगिक व्यवस्थापनात कामगरांचा सहभाग.

- कलम 47 पोषनाचा स्थर राज्याने वाढविने.


गांधीवादी मार्गदर्शक तत्वे :- 

- कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन.

- कलम 43 

- कलम 43B सहकारी संस्थाना चालना देने.

- कलम 46 SC & ST शैक्षणिक व आर्थिक हितांना चालना देणे.

- कलम 47

- कलम 48 कृषी आणि पशु संवर्धन यांचे संघटन.


उदारमतवादी - बुद्धिवादी तत्वे :- 

- कलम 44 नागरिकांसाठी समान नागरी कायदा.

- कलम 45 6 वर्षाखालील बालकांसाठी संगोपन शिक्षण व्यवस्था.

- कलम 48

- कलम 48A पर्यावरनामधे सुधारणा व संरक्षण आनी वने व वान्याजीव यांचे संरक्षण.

- कलम 49 स्मारके, स्थाने आणि वास्तु यांचे संरक्षण.

- कलम 50 कार्यकारी विभागापासुन न्यायवेवस्था विभक्त.

- कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यान्ना चालना देणे.


DPSP बद्दल काही विशेषज्ञचे विचार

- के. टी. शाहा :-  फक्त आदर्शवादी विचार

- नसिरुद्दीन :- नववर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक नाहीत.

- टी.टी. कृष्णम्माचारी :- भवनांची कचरापेटी.

- के. सी. व्हीयर :- उधिष्ठा आणि आकांक्षा यांचे घोषाणापत्र.

- आयवर जेनिंग्ज :- पवित्र आकांक्षा.

- एल.एम. शिंघवी :- राज्यघटना सजीव करनार्या तारतुदी.

- एम.सी. छागला :- तत्वे प्रतिक्षात आली तर देश पृथ्वीवर स्वर्ग बनेल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग

भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर

भारतातील शिक्षण वृध्दी व विकासाचा एतिहास, प्रमुख आयोग