मुख्य सामग्रीवर वगळा

आणिबाणी विषयक तरतुदी

 आणिबाणी विषयक तरतुद 


भाग 18 कलम 352 ते 360

आणिबाणीच्या वेळी सर्व अधिकार केंद्र सरकारकडे एकवतात आणि पूर्णपणे राज्ये केंद्राच्या नियंत्राणखली येतात.


राष्ट्रीय आणीबाणी  कलम 352

- युद्ध आणि परकिये आक्रमण या कारनामुडे  घोषीत झालल्या आणीबाणीला  बह्या आनिबानी म्हटले जाते.

- शसत्र उठाव या कारनामुडे घोषीत झालेल्या 

आणिबानिला अंतरगत आनिबानीही म्हंतात.

- मंत्रीमंडळची शिफारस आल्यानंतर राष्ट्रपती राष्ट्रीय आनिबानी घोषित करू शकतो. फक्त पंतप्रधानाच्या सल्याने नव्हे.

38  घटनादुरुस्ती 1975

आणीबाणीला न्यायिक पुनर विलोकन संबंधी सौरक्षण  होते. 44 व्या घटनादुरुस्तीने ते कढून टाकन्यात आले.

- घोषना झाल्या पासुन एक महिन्यात दोन्ही ग्रुहानी मान्यता दिली पाहीजे. 

- दर सहा माहिन्यानी आनिबानी अनिश्चित कालावधी वाढवता यते.

- ठराव संसादेच्या दोनही गृहानी विशेष बहुमताने समंत केले पाहिजे.

- राष्ट्रपती घोषना रद्द करु शकतो संसदेच्या संमातिची अवश्यक्ता नाही.

- आनिबानीचा ठराव सांसदेने मान्य केला नाही तर राष्ट्रपतीने तीला रद्द करावे लागते.

- राष्ट्रीय आनिबानी उठविन्यासंबंधि संसद ठराव करू शकते.

- राष्ट्रीय अनिबानिच्या काळत राज्य विषय्यंवर संसदेने केले कायदे आणिबाणीचा कलावधी संपल्यावर सहा माहिन्याने लोप पावतात.

- संसदेचे कार्यकाल दार एक वर्षानी कितिही व वेळ विलंबित करता येते.


राष्ट्रपती राजवट कलम 356

- दोन करनासाठी राष्ट्रपती राजवट लागू होते कलम 356 आणि कलम 365.

- राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषना केल्यापासुन दोन माहिन्याच्या आत सांसदेच्या दोन्ही त्याला मान्यता दिली पहिजे. 

- कमाल तीन वर्षाकरिता वाढविता येते.

- मंजूरीसाठी साध्या-बहुमताची गरज.

- राष्ट्रपती राजवटीच्या काळत संबंदित उच्च न्यायालयाची घटनात्मक स्तिथी दर्जा तसाच राहतो.

- राष्ट्रपती स्वतः राष्ट्रपती राजवट उठावू शकातो.

- पहिली राष्ट्रपती राजवट पंजाबमधे 1951 ला लावन्यात आली.


आर्थिक आणीबाणी कलम 360

- आर्थिक आणीबाणी बाबद राष्ट्रपतीला पंतप्रधान मंत्रीमंडळाला खात्री पटने.

- 44 व्या घटनादुरुस्तीने याच न्यायालइन पुनर्विलोकन करता येते.

- दोन माहिन्याच्या कालावधित दोन्ही गृहाणी मान्यता देने.

- ठराव संमत करन्यासाठी साधे बहुमत. 


टीप :- 

• 1975 च्या आणीबाणीची चौकशी शहा आयोग नेमन्यात आला होता आयोगाने आणीबाणी अवैध ठरवली.

• आणीबाणीच्या काळात कलम 20 व 21 अबाधित राहते.

• आता पर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लावन्यात आली. 

*1962 परकिया आक्रमन 

* 1971 

* 1975 अंतर्गत अशांतता

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग

  प्रशकीय विभाग :- कोकण विभाग :- मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग :- नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर . पुणे विभाग :- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. छ. शंभाजीनगर :- छ. शंभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली. नागपूर :- नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. महाराष्ट्रातील मृदा :- काळी मृदा :-  दख्खनच्या पठारावरी हि मृदा उत्तम प्रकारची मृदा आहे. या मृदेला रेंगुर मृदा सुधा म्हटल्या जाते. हिला काळा रंग  टायटॅनिफेरस मॅग्नेटाइट या रंगद्रव्या मुडे येतो. या मृदेची पाणी धरून ठेवन्याची क्षामता जस्त आसते.  ही मृदा प्रमुख्याने गोदावरी भीमा कृष्ण नादी खोर्‍यात आढळते. तापी नदीच्या खोऱ्यात या मृदेची जाडी सर्वांत जस्ट आहे. प्रमुख पिके :- काळी माती कापूस पीकास अत्यांत उपुक्त आहे. तसेच ज्वारी, तूर, बाजरी, गहू, ऊस इत्यादी पिकांसाठीही उपुक्त आहे.  जांभी मृदा :-  ही मृदा प्रमुखेने उष्ण आणि जास्त पावसाच्या प्रदेशांमध्ये (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड) आढळते. पाणी धारण क्षमता कमी अ...

भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर

  रॉबर्ट क्लाइव (1765-67) :-  *दुहेरी शासन पद्धति:- बांगलचि वस्तविक सत्ता कंपनिकडे प्रशासनाची जबाबदारी नवबाकडे होती. *1765 मधे कंपनिला मुघल सम्राटाकडून बंगालचे दिवानी हक्क आनी बांगलाच्य नवबकडुन निजामतीचे हक्क प्राप्त झाले. *बंगाल भागसाठि महंमद रजा खा तर बिहार साठी राजा सीताबराय हे दिवाण होते. वॉरेन हेस्टिंग (1772-85) :- *1772 मधे हेस्तिंग भरतातील कंपनिच्य प्रदेशाचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. *1772 मधे दुहेरी साशन व्यवस्था संपत कर्ण्यच निर्णय घेतला व नायब दिवानाना पदचुत केले. *राजस्व मंडळाचे स्थापन करुण कर वेवस्तेसाठी कर संग्राहक नियुक्त केले. *राजकोश मुर्शिदाबाद वरुण कलकत्याला आनला. *1772 मधे हेस्टिग ने कर गोळा करन्याचे अधिकार सर्वातजास्त बोलि बोलनार्यास ५ वर्षाकरिता मिडाले. * भ्रष्ट व खाजगी व्यापारात गुंतालेल्य कलेक्टराणा हटवुन त्यांच्य जागी जिल्हा मध्ये भारतीय दिवाण नियुक्त केले. *1772 मध्ये प्रत्येक जिल्यात एक दिवानी व एक फौजदारी न्यायालय स्थापन केले. *हिंदू साठी हिंदू व मुस्लिम साठी मुस्लिम कायदे केले. *1773 च्या नियमन कायद्याने कलकत्याला सर्वोच्च न्यायालयाचे स्थापन करन्यात...

भारतातील शिक्षण वृध्दी व विकासाचा एतिहास, प्रमुख आयोग

 - 1781 मधे वारेन हेस्टिंगने कलाकत्त्याला एक मदरशा स्थापन केला. तेथे अरबी व फरसी अध्यायन केले जाऊ लागले. - 1791 मधे बनारसचा रेसीडेंट डंकन हयाने हिंदुंचा धर्म साहित्य आणि कायद्याचा अभ्यसचा करन्यासाठी बनारस येथे संस्कृत महाविद्यालय सुरु केले. - रॉयने शुध्द कलकत्याला मदरसा सुरु केला. - 1817 ला कोलकाता हिंदू कॉलेज उघडन्यासाठी अनुदान देन्यात आले. वूडचा अहवाल 1854 :-  - 1854 मधे भारताच्य भावीशिक्षनासाठी एक विस्त्रुत योजना बनवून वूडने अखिल भारतीय स्थारावर शिक्षणाच्या निर्दोष पद्घतिचे संघटन केले. ही पद्घत भरताचाय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा मानल्या जाते. - पाचिमात्य शिक्षणाचा प्रसार, खेड्यात देसी भाशेतील प्राथमिक शाळा स्थापनेचा प्रस्ताव, खाजगी क्षेत्रासाठी अनुदान कंपानिच्य प्रांतात शिक्षण विभाग स्थापन, व्यावसाइक व तांत्रिक शाळा स्थापनेवर भर, स्त्री शिक्षण प्रोत्साहन. - लांडन विद्यापिठाचा आदर्श घेउन कोलकाता, मद्रास, मुंबई विद्यापीठ सुरु झाली. ( 1855 मध्ये लोकशिक्षण विभाग स्थापन. 1848 बेथुंच्या प्रत्या प्रयत्नामुडे स्त्री शाळा स्थापन झाल्या.) हंटर आयोग 1882 :-  - शिक्षणाच्या प्रगतीचे न...