मुख्य सामग्रीवर वगळा

Come here to revise your studies

भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास

 - 1684 मधे ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत छापखाना सुरू केला. - भरतातील पहिले वृत्तपत्र काढन्याचा मान ऑगस्ट हिक्की ह्यला प्राप्त झाला. त्याने 1780 मध्ये बंगालचे ग्याझेट नवाचे वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्राची पूर्व तपासनी कायदा 1799 :-  - वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर संपादक, मुद्रक आणि मालक यांचे नाव छपले जावे. - प्रकाशकाने प्रकाशित करावयाच्या सर्व गोष्ठी सरकार सचिवकडे पूर्व तपासनीसाठी पठावाव्यात. - लॉर्ड हेस्टिंगने या नियमात सिथिलता आनली व 1818 मधे वृत्तपत्रावारील  पूर्व-तपासनी बंधन कढून घेतले. परवाना नियम 1823 :-  - मुद्रक व प्रकाशकाला छापखाना परवाना घ्याव लागेल. बिगार परवाणा छापल्यास 400 रु. दंड किवा करावास. - अॅडम्सच्या वरिल अदेशा नंतर राजा राममोहन रॉय यांचे मिरत उल अखबार बंद पडाले.  भारतीय वृत्तपत्राना स्वातत्र्य 1835 :-  - बेंटिक ने वृत्त पत्रप्रती उदार धोरन ठेवलें. - 1856 नव्या नियमा नुसार मुद्राक व प्रकाशकाला फक्त प्रकाशकाच्य निश्चित जगेची महिती दयावयाची होती. - मेक्योलेने शुद्ध वृत्तपत्र स्वातंत्र्याचे समर्थन केले. परावाना कायदा 1857 :-  - परवान...

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुदान योजना

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुदान योजना बंद ?


डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मारफत महाराष्ट्र राज्यतील अनुसुचित जातिच्य विद्यार्थ्यासाठी ' भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुदान योजना'  ज्या विद्यार्थ्यानी वर्गात ९०% किवा त्याहुन अधिक गुण मिडाविले आहेत अश्या विद्यार्थ्यासाठी उच्च शिक्षणाच्या पूर्व तयारीसाठी बार्टीच्या माध्यमातुन 200000/- देन्याची जहिरात 2021 साली प्रसिद्ध कारण्यत आली होती. म्हनुन वरिल योजनेची अं मलबाजावी झाली नाही महणून ही योजना सध्या बंद आहे. ही योजना सुरू असल्यबाबत बाबत चुकिच्या बतम्या सामाजिक माध्यमानवर फिरात आहेत. पण वारिल योजनाn(बार्टी)  द्वारे सध्या बंद आहे याचि  दक्षता घ्यावी.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट