मुख्य सामग्रीवर वगळा

Come here to revise your studies

भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास

 - 1684 मधे ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत छापखाना सुरू केला. - भरतातील पहिले वृत्तपत्र काढन्याचा मान ऑगस्ट हिक्की ह्यला प्राप्त झाला. त्याने 1780 मध्ये बंगालचे ग्याझेट नवाचे वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्राची पूर्व तपासनी कायदा 1799 :-  - वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर संपादक, मुद्रक आणि मालक यांचे नाव छपले जावे. - प्रकाशकाने प्रकाशित करावयाच्या सर्व गोष्ठी सरकार सचिवकडे पूर्व तपासनीसाठी पठावाव्यात. - लॉर्ड हेस्टिंगने या नियमात सिथिलता आनली व 1818 मधे वृत्तपत्रावारील  पूर्व-तपासनी बंधन कढून घेतले. परवाना नियम 1823 :-  - मुद्रक व प्रकाशकाला छापखाना परवाना घ्याव लागेल. बिगार परवाणा छापल्यास 400 रु. दंड किवा करावास. - अॅडम्सच्या वरिल अदेशा नंतर राजा राममोहन रॉय यांचे मिरत उल अखबार बंद पडाले.  भारतीय वृत्तपत्राना स्वातत्र्य 1835 :-  - बेंटिक ने वृत्त पत्रप्रती उदार धोरन ठेवलें. - 1856 नव्या नियमा नुसार मुद्राक व प्रकाशकाला फक्त प्रकाशकाच्य निश्चित जगेची महिती दयावयाची होती. - मेक्योलेने शुद्ध वृत्तपत्र स्वातंत्र्याचे समर्थन केले. परावाना कायदा 1857 :-  - परवान...

संविधान निर्मिती

घट्ना समिती ची संरचना :- कॅबिनेट मिशन योजना अनुसर नोव्हेंबर 1946 मधे सविधान सभेची निर्मिती स्थापना झाली.

घट्ना समिती चा कामकाज:- घटना समिती ची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली.
*घटना समिती से पहले हंगामी अध्यक्ष डॉक्टर सचितानंद सिन्हा हे होते.
*घटना समिती चे शेवटचा  अधिवेशन 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी अध्यक्ष  डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
*समिती के संवैधानिक सल्लगार बी.एन.राव होते.
*13 डिसेंबर 1946जवाहरलाल नेहरूनी उद्दिष्टांचा थरव मांडला व 22 जानेवारी 1947 रोजी एक मताने संमत कारण्यत आला.
*घट्ना समिती ने 24 जानेवारी 1950 ला शेवटचा हंगाम झाले.

घटना समितीच्या मुख्या समित्‍या:-
*संघराज्य अधिकार समिती:- जवाहरलाल नेहरू
*संघराज्य राज्यघटना समिती :- जवाहरलाल नेहरू
*प्रांतिक राज्यघटना समिती :- सरदार पटेल
*मसुदा समिती:- बी.आर. आंबेडकर
*मुलभूत अधिकार व अल्पसंख्याक आनी आदिवासी क्षेत्र बाबत सलाहकार समिती:- सरदार पटेल

राज्य घटणेचा कायदा:- 4 नोव्हेंबर १९४८ घाटणेचा अंतीम मसुदा घाटना समिती ने सादर केला.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट