भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास
- 1684 मधे ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत छापखाना सुरू केला. - भरतातील पहिले वृत्तपत्र काढन्याचा मान ऑगस्ट हिक्की ह्यला प्राप्त झाला. त्याने 1780 मध्ये बंगालचे ग्याझेट नवाचे वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्राची पूर्व तपासनी कायदा 1799 :- - वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर संपादक, मुद्रक आणि मालक यांचे नाव छपले जावे. - प्रकाशकाने प्रकाशित करावयाच्या सर्व गोष्ठी सरकार सचिवकडे पूर्व तपासनीसाठी पठावाव्यात. - लॉर्ड हेस्टिंगने या नियमात सिथिलता आनली व 1818 मधे वृत्तपत्रावारील पूर्व-तपासनी बंधन कढून घेतले. परवाना नियम 1823 :- - मुद्रक व प्रकाशकाला छापखाना परवाना घ्याव लागेल. बिगार परवाणा छापल्यास 400 रु. दंड किवा करावास. - अॅडम्सच्या वरिल अदेशा नंतर राजा राममोहन रॉय यांचे मिरत उल अखबार बंद पडाले. भारतीय वृत्तपत्राना स्वातत्र्य 1835 :- - बेंटिक ने वृत्त पत्रप्रती उदार धोरन ठेवलें. - 1856 नव्या नियमा नुसार मुद्राक व प्रकाशकाला फक्त प्रकाशकाच्य निश्चित जगेची महिती दयावयाची होती. - मेक्योलेने शुद्ध वृत्तपत्र स्वातंत्र्याचे समर्थन केले. परावाना कायदा 1857 :- - परवान...