मुख्य सामग्रीवर वगळा

Virat Kohli Announce Retirement From Test Cricket

 Kohali's Retirement From Test Cricket


The senior player of team India announce retirement from test cricket on 12 may 2025 this is heartfelt announcement that resonated deeply with cricket fans worldwide. Virat announce retirement from test at the age of 36 ending remarkable 14 years journey in the longest format of game Virat makes 9230 runs in 124 test matches including 31 half-century 30 centuries.


The Decision to Step Away 

Kohli's retirement announcement come at a time when the Indian cricket team is through significant transitions.  BCCI urged kohli to continue upcoming five matches against England.


Reflecting on a Stellar Carrer

Throughout his test career, Kohli has been a beacon of consistency and aggression . His ability to chase down challenging target and perform  under pressure has made him one of the most formidable test batsmen of his generation.


Conclusion 

Virat Kohli's retirement from test cricket is a  pathetic moment in the history of Indian cricket. Fans and teammates will always remember his contribution to the game with respect and gratitude 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग

  प्रशकीय विभाग :- कोकण विभाग :- मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. नाशिक विभाग :- नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर . पुणे विभाग :- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. छ. शंभाजीनगर :- छ. शंभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली. नागपूर :- नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली. महाराष्ट्रातील मृदा :- काळी मृदा :-  दख्खनच्या पठारावरी हि मृदा उत्तम प्रकारची मृदा आहे. या मृदेला रेंगुर मृदा सुधा म्हटल्या जाते. हिला काळा रंग  टायटॅनिफेरस मॅग्नेटाइट या रंगद्रव्या मुडे येतो. या मृदेची पाणी धरून ठेवन्याची क्षामता जस्त आसते.  ही मृदा प्रमुख्याने गोदावरी भीमा कृष्ण नादी खोर्‍यात आढळते. तापी नदीच्या खोऱ्यात या मृदेची जाडी सर्वांत जस्ट आहे. प्रमुख पिके :- काळी माती कापूस पीकास अत्यांत उपुक्त आहे. तसेच ज्वारी, तूर, बाजरी, गहू, ऊस इत्यादी पिकांसाठीही उपुक्त आहे.  जांभी मृदा :-  ही मृदा प्रमुखेने उष्ण आणि जास्त पावसाच्या प्रदेशांमध्ये (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड) आढळते. पाणी धारण क्षमता कमी अ...

भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर

  रॉबर्ट क्लाइव (1765-67) :-  *दुहेरी शासन पद्धति:- बांगलचि वस्तविक सत्ता कंपनिकडे प्रशासनाची जबाबदारी नवबाकडे होती. *1765 मधे कंपनिला मुघल सम्राटाकडून बंगालचे दिवानी हक्क आनी बांगलाच्य नवबकडुन निजामतीचे हक्क प्राप्त झाले. *बंगाल भागसाठि महंमद रजा खा तर बिहार साठी राजा सीताबराय हे दिवाण होते. वॉरेन हेस्टिंग (1772-85) :- *1772 मधे हेस्तिंग भरतातील कंपनिच्य प्रदेशाचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. *1772 मधे दुहेरी साशन व्यवस्था संपत कर्ण्यच निर्णय घेतला व नायब दिवानाना पदचुत केले. *राजस्व मंडळाचे स्थापन करुण कर वेवस्तेसाठी कर संग्राहक नियुक्त केले. *राजकोश मुर्शिदाबाद वरुण कलकत्याला आनला. *1772 मधे हेस्टिग ने कर गोळा करन्याचे अधिकार सर्वातजास्त बोलि बोलनार्यास ५ वर्षाकरिता मिडाले. * भ्रष्ट व खाजगी व्यापारात गुंतालेल्य कलेक्टराणा हटवुन त्यांच्य जागी जिल्हा मध्ये भारतीय दिवाण नियुक्त केले. *1772 मध्ये प्रत्येक जिल्यात एक दिवानी व एक फौजदारी न्यायालय स्थापन केले. *हिंदू साठी हिंदू व मुस्लिम साठी मुस्लिम कायदे केले. *1773 च्या नियमन कायद्याने कलकत्याला सर्वोच्च न्यायालयाचे स्थापन करन्यात...

भारतातील शिक्षण वृध्दी व विकासाचा एतिहास, प्रमुख आयोग

 - 1781 मधे वारेन हेस्टिंगने कलाकत्त्याला एक मदरशा स्थापन केला. तेथे अरबी व फरसी अध्यायन केले जाऊ लागले. - 1791 मधे बनारसचा रेसीडेंट डंकन हयाने हिंदुंचा धर्म साहित्य आणि कायद्याचा अभ्यसचा करन्यासाठी बनारस येथे संस्कृत महाविद्यालय सुरु केले. - रॉयने शुध्द कलकत्याला मदरसा सुरु केला. - 1817 ला कोलकाता हिंदू कॉलेज उघडन्यासाठी अनुदान देन्यात आले. वूडचा अहवाल 1854 :-  - 1854 मधे भारताच्य भावीशिक्षनासाठी एक विस्त्रुत योजना बनवून वूडने अखिल भारतीय स्थारावर शिक्षणाच्या निर्दोष पद्घतिचे संघटन केले. ही पद्घत भरताचाय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा मानल्या जाते. - पाचिमात्य शिक्षणाचा प्रसार, खेड्यात देसी भाशेतील प्राथमिक शाळा स्थापनेचा प्रस्ताव, खाजगी क्षेत्रासाठी अनुदान कंपानिच्य प्रांतात शिक्षण विभाग स्थापन, व्यावसाइक व तांत्रिक शाळा स्थापनेवर भर, स्त्री शिक्षण प्रोत्साहन. - लांडन विद्यापिठाचा आदर्श घेउन कोलकाता, मद्रास, मुंबई विद्यापीठ सुरु झाली. ( 1855 मध्ये लोकशिक्षण विभाग स्थापन. 1848 बेथुंच्या प्रत्या प्रयत्नामुडे स्त्री शाळा स्थापन झाल्या.) हंटर आयोग 1882 :-  - शिक्षणाच्या प्रगतीचे न...