पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Come here to revise your studies

निवडणूक आयोग Election Commission of India

इमेज
  निवडणूक आयोगाची स्थापना भारताचा निवडणूक आयोग हा स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. याची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी २५ जानेवारीला "राष्ट्रीय मतदार दिन" (National Voters Day) साजरा केला जातो. आयोगाची रचना प्रारंभी निवडणूक आयोगामध्ये फक्त मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner - CEC) होते. १९८९ नंतर आयोगामध्ये आणखी दोन निवडणूक आयुक्त नेमले जाऊ लागले. सध्या आयोगात खालीलप्रमाणे रचना आहे – 1. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) 2. दोन निवडणूक आयुक्त (ECs) हे तिघे मिळून निर्णय घेतात आणि बहुमताने निर्णय अंतिम होतो. नियुक्ती व कार्यकाल घटनेतील तरतूद: कलम ३२४ निवडणूक आयोगाची रचना, शक्ती आणि कार्ये निश्चित करते. मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाल ६ वर्षे किंवा ६५ वर्षे वयापर्यंत, जे आधी येईल, इतका असतो. त्यांना केवळ संसदेच्या महाभियोग प्रक्रियेनेच हटवता येते, ज्यामुळे त्यांची स्वायत्तता टिकून राहते. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC): - विद्यमान निवडणूक आयुक्त श्री गणेश कुमार  - केवळ संसदेच्या महाभियोग ...

संविधान निर्मिती

घट्ना समिती ची संरचना :- कॅबिनेट मिशन योजना अनुसर नोव्हेंबर 1946 मधे सविधान सभेची निर्मिती स्थापना झाली. घट्ना समिती चा कामकाज :- घटना समिती ची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. * घटना समिती से पहले हंगामी अध्यक्ष डॉक्टर सचितानंद सिन्हा हे होते. * घटना समिती चे शेवटचा  अधिवेशन 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी अध्यक्ष  डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. * समिती के संवैधानिक सल्लगार बी.एन.राव होते. * 13 डिसेंबर 1946जवाहरलाल नेहरूनी उद्दिष्टांचा थरव मांडला व 22 जानेवारी 1947 रोजी एक मताने संमत कारण्यत आला. * घट्ना समिती ने 24 जानेवारी 1950 ला शेवटचा हंगाम झाले. घटना समितीच्या मुख्या समित्‍या:- * संघराज्य अधिकार समिती:- जवाहरलाल नेहरू *संघराज्य राज्यघटना समिती :- जवाहरलाल नेहरू *प्रांतिक राज्यघटना समिती :- सरदार पटेल *मसुदा समिती:- बी.आर. आंबेडकर *मुलभूत अधिकार व अल्पसंख्याक आनी आदिवासी क्षेत्र बाबत सलाहकार समिती:- सरदार पटेल राज्य घटणेचा कायदा:- 4 नोव्हेंबर १९४८ घाटणेचा अंतीम मसुदा घाटना समिती ने सादर केला.